अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09/09/2018
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ केवळ अनुसुचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देय आहे.
अनुदान :
नवीन विहीर - 250000 ( दोन लाख पन्नास हजार रुपये )
जुनी विहीर दुरुस्ती - 50,000 ( पन्नास हजार रुपये )
इन वेल बोअरिंग - 20,000 ( वीस हजार रुपये )
पंप संच - 20,000 ( वीस हजार रुपये )
वीज जोडणी आकार - 10,000 ( दहा हजार रुपये )
शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण - 1,00,000 ( एक लाख रुपये )
सूक्ष्म संच - ठिबक - 50,000 किंवा तुषार 25,000
संपर्क कार्यालय :
पंचायत समिती, कृषी विभाग
जिल्हा परिषद, कृषी विभाग
टीप : मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता सर्व 34 जिल्ह्यांसाठी ही योजना लागू आहे.
पात्रतेचे निकष :
1) अर्जदार अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
आवश्यक कागदपत्रे :
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा
3) उत्पन्नाचा दाखला (1,50,000 च्या आत असावे )